दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीची नाकाबंदीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या असे लक्षात आले आहे की, मद्यपान करणाऱ्यांना, वाहतूक पोलीस किती वाजेपर्यंत नाकाबंदी करतात हे लक्षात आले आहे. त्यांना चुकवण्यासाठी ही मंडळी ती वेळ टळेपर्यंत बारमधून बाहेर पडत नाहीत.